@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ central modi govt. budget ] : मा.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वित्त मंत्री निर्मला सितारमण ह्या तिसऱ्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत . यांमध्ये शेतकरी , सरकारी कर्मचारी , नागरिकांसाठी विशेष तरतुद होण्याची मोठी शक्यता आहे .
शेतकऱ्यांसाठी विशेष : या अर्थसंकल्पांमध्ये शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारी पीएम किसान सन्मान निधी योजनांच्या सन्मान राशी मध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत . सध्या या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000/- रुपये इतकी रक्कम मिळते , तर यांमध्ये परत 2,000/- रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे , ज्यामुळे वर्षाला 8,000/- रुपये शेतकऱ्यांना लाभ होवू शकतो .
याशिवाय कर्जमाफी करीता देखिल विशेष तरतुद होण्याची शक्यता आहे , तसेच सदर अर्थसंकल्पांमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज मिळविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे .
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शनचा लाभ : देशातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासुन जुनी पेन्शनची मागणी आहे , ज्यांमध्ये कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्ती वेळी मिळणाऱ्या पगाराच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते .
जुनी पेन्शन प्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मिळणाऱ्या शेवटच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम अदा करणेबाबत केंद्रीय वित्त विभागामार्फत प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे .
याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत , निर्णय होण्याची शक्यता आहे . कारण सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2026 मध्ये नविन वेतन म्हणजेच आठवा वेतन आयोग लागु होणे अपेक्षित आहे .
अशा प्रकारच्या तरतुदी शेतकरी व कर्मचाऱ्यांसाठी येत्या अर्थसंकल्पांमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत .
-
बदली संदर्भात ग्रामविकास विभाग मार्फत आत्ताचे नविन परिपत्रक निर्गमित दि.30.05.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ A new circular regarding transfer has been issued by the Rural Development Department on 30.05.2025. ] : राज्यातील जिल्हा परिषद मधील कार्यरत शिक्षकांच्या बदली संदर्भात ग्राम विकास विभाग मार्फत आत्ताचे नविन सुधारित परिपत्रक दिनांक 30.05.2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत . ग्रामविकास विकास विभाग निर्गमित शासन परिपत्रकानुसार नमुद…
-
राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात दि.30 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 03 important Government Decisions (GR) were issued on 30th May 2025 regarding State Officers/Employees. ] : दिनांक 30 मे 2025 रोजी राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . 01.नियुक्त्या रद्द करुन बदलीने पदस्थापना : डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन वरील अधिकारी…
-
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण / लाभदायक शासन निर्णय निर्गमित GR दि.27.05.2025
Spread the love@marathiprasar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Important / beneficial government decisions for Zilla Parishad employees GR issued on 27.05.2025 ] : राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 27 मे 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार दि.01.01.2024 ते दि.31.12.2024 या वर्षात गट विमा योजना…