महाराष्ट्र राज्य शासनामार्फत खास शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात ह्या महत्वपुर्ण योजना 2025

Spread the love

@marathiprasar दर्शना पवार प्रतिनिधी [ These important schemes are being implemented by the Maharashtra State Government specifically for farmers 2025 ] : महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत खास शेतकरी वर्गांसाठी महत्वपुर्ण योजना राबविण्यात येतात , सदर योजनांची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

01.राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना : सदर योजना अंतर्गत शेती करण्यासाठी कृषी यंत्रे / अवजारे यांमध्ये ट्रॅक्टर , पॉवर टिलर , बैल चलित यंत्र / स्वयंचलित यंत्रे / मनुष्य चलित यंत्र / अवजारे / प्रक्रिया संच खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते .

02.प्रति थेंब अधिक पिक ( सुक्ष्म सिंचन घटक ) : ठिबक सिंचनच्या खरेदी साठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिले जाते . इतर महत्वपुर्ण योजनांची माहिती पुढीलप्रमाणे पाहू शकता ..

  • कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – अन्नधान्य , तेलबिया , ऊस व कापुस योजना
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ( आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य )
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना -रफ्तार योजना
  • राज्य कृषी विकास योजना
  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
  • डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना

Leave a Comment