@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आजच्या युगांमध्ये अत्यावश्यक गरजांमध्ये मोबाईल ही एक बाब अत्यावश्यक ठरत आहे . परंतु मोबाईल पासुन लोकांना अनेक प्रकारचे मानसिक व शारीरिक आजारांचा सामना करावा लागत आहे . लोकांना मोबाईलच्या अतिवापरांमुळे गंभीर स्वरुपाचे आजार होत आहेत .
शिवाय आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मोबाईल वापरण्याचे प्रमाण अधिक वाढत आहेत . जसे मोबाईलचे अनेक फायदे आहेत , त्या तुलनेत मोबाईलचे अनेक तोटे आहेत . जसे कि , आजकाल मोबाईल पासुन अत्यावश्यक माहितींचे आकलन घेण्यापेक्षा मनोरंजनासाठी अधिक वापर करीत आहेत , जसे कि मोबाईलचा वापर चॅटिंग करणे , व्हिडिओ पाहणे , सेल्फी घेवून सोशल मिडीया वर अपलोड करणे असे अनेक प्रकारचे मनोरंजनाकरीता वापर केला जात आहेत .
मोबाईलच्या माध्यमातुन आपणांस अनेक प्रकारच्या माहिती एका क्लिकवर मिळते , आपण जर गुगल वर एखादी माहिती सर्च केल्यास , हजारो माहितींचा भांडार आपल्यासाठी खुला होतो . परंतु आजकालची तरुण पिढी मोबाईलचा सदोपयोग करण्यापेक्षा वाईट गोष्टींसाठी अधिक वापर करतात . तज्ञांचे मते एका दिवसांमध्ये 3 तासांपेक्षा अधिक मोबाईलचा वापर होत असल्यास , आपणांस अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते .
सेलफोनमधून उत्सर्जित होणारी किरणांपासून कर्करोगांसारखे गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरत आहेत . तसेच ह्रदय विकार सारखे क्रोनिक रोगांसाठी देखील कारणीभूत असतात . तसेच मोबाईलच्या अतिवापरांमुळे डोळ्यांचे विकार होत असतात , त्याचबरोबर मानसिक आरोग्य बिघडते , तसेच श्रेवणदोष निर्माण होत आहेत . म्हणून मोबाईलचा अतिवापर टाळावा .
मोबाईलचा अतिवापर कसा टाळावा : आपण ज्या प्रमाणे आठवड्यातुन एकदा उपवास करीत असतो , त्याप्रमाणे एक दिवस मोबाईलला वापरण्याचा उपवास करावा , तसेच अत्यावश्यक कामासाठीच मोबाईलचा वापर करावा , मनोरंजानासाठी मोबाईल पेक्षा मोठे स्क्रिन असणारे टि.व्ही , लॅपटॉपचा वापर करावा .
लहान मुलांना मोबाईल देण्यापेक्षा खेळणीचे साहित्य द्यावेत , जेणेकरुन लहान मुलांची योग्य प्रकारे शारीरिक व मानसिक वाढ होण्यास मदत होईल . अन्यथा मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या योग्य प्रकारे मानसिक वाढ होत नाही .
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee leave new adhisuchana ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा करणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सुधारित शासन अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे . सदर शासन अधिसूचनेनुसार नमूद करण्यात आलेली आहे की , नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे आलेल्या कोणत्याही संख्येतील…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 03 major important government decisions were issued on December 31 regarding state employees.. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.विभागीय परीक्षा 2025 : कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा सन 2025 ची मंगळवार दि.20.01.2026 ते दि.23.01.2026 या कालावधीत विज्ञान संस्था 15…
-
Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government employees will receive another 2% DA increase in January. ] : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी पासुन परत डी.ए वाढ होणार आहे . यामुळे एकुण महागाई भत्ता हा 58 टक्के वरुन 60 टक्के पर्यंत पोहोचणार आहे . 02 टक्के डी.ए वाढ : सध्या केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना दि.01.07.2025…