@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Post office recruitment for GDS Post , Number of Post Vacancy – 44228 ] : भारतीय डाक विभागांमध्ये दहावी पात्रताधारकांसाठी ग्रामीण डाक सेवक ( GDS ) पदांच्या एकुण 44,228 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने दिनांक 05 ऑगस्ट 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
कोण-कोणत्या पदांसाठी पदभरती राबविण्यात येत आहेत ? : यांमध्ये शाखा पोस्ट मास्टर ( BPM ) , सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर ( ABPM ) पदांच्या एकुण 44,228 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
कोणती पात्रता आवश्यक असेल ? : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी ( SSC ) उत्तीर्ण असणे अनिवार्य असणार आहेत , त्याचबरोबर MSCIT / CCC प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयाची मर्यादा ( Age Limit ) : दिनांक 05.08.2024 रोजी वय 18-40 वर्षे दरम्यान ( SC / ST प्रवर्ग करीता 05 वर्षे सुट तर OBC प्रवर्ग करीता 03 वर्षे सुट )
परीक्षा शुल्क :
01.खुला / ओबीसी / आ.दु.घ करीता : 100/- रुपये
02.ST / SC / PWD / महिला प्रवर्ग करीता : फीस नाही ..
पगार किती मिळेल ? ( Pay Scale ) : 7 व्या वेतन आयोगानुसार 10000-29380/-
ऑनलाईन अर्ज : Apply Now
अधिक माहितीसाठी करीता जाहिरात पाहा (PDF)
-
01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Heavy rains to start in the state from July 1 to July 4 ] : दिनांक 01 जुलै ते 04 जुलै पर्यंत राज्यात काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात . 01 जुलै रोजीचा अंदाज : हवामान खात्याने दिलेल्या…
-
राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding implementation of this scheme for state employees; GR issued by Finance Department on 30.06.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयांमध्ये नमुद योजना लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य…
-
लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Adverse effects of English medium schools ] : सध्या राज्यातच नव्हे तर देशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मोठी पसंती दिली जात आहे . कारण देशांमध्ये स्वदेशी भाषांपेक्षा इंग्रजीचे महत्व अधिक आहे . आपल्या देशांमध्ये काही लोकं इंग्रजीमध्ये बोलतील पण आपल्या स्वदेशी हिंदी भाषेचा विरोध करतील , हे वास्तव असल्याने…