@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pension crisis will increase in the country; Media report ] : देशावर पेन्शनचे संकट वाढणार असल्साचा दावा मिडीया रिपोर्टने केला आहे . याबाबतचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो , तर पुढील 30 वर्षाच्या नंतर वृद्धांची संख्या वाढणार आहे . यामुळे देशावर पेन्शन संक्ट ओढावणार असल्याचा दावा मिडीया रिपोर्टने केला आहे . याबाबत सरकारच्या OCED च्या पेन्शन कायदा 2025 मध्ये नमुद करण्यात आले आहे .
कारण सध्या देशातील कामगारांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण हे 12.2 टक्के तर पुढे सन 2054 पर्यंत हे प्रमाणे 27.1 टक्के पर्यंत पोहोचणार आहे . यामुळे निवृत्तीचे प्रमाण वाढणार आहे , परिणामी पेन्शन धारकांची संख्या वाढणार आहे .निवृत्तीनंतर पेन्शन धारकांचे सरासरी आर्युमान हे 17 वर्षे आहे . यामुळे पेन्शन धारकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे .
निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना सरासरी 21,000/- रुपये पेन्शन मिळते तर नविन पेन्शन प्रणालीनुसार सदर पेन्शन नुसार किमान 10,000/- रुपये पेन्शन मिळते . तर श्रावण बाळ योजना / वयोवृद्ध नागरिकांना देखिल किमान 1500/- प्रतिमहा पेन्शन दिली जाते .
सन 2054 पर्यंत वयोवृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने , पेन्शनधारकांची संख्या सर्वाधिक होणार आहे . ही आकडेवारी जरी सत्य असली तरी ही काही संकटाची बाब नाही .
कारण नविन पेन्शन प्रणालीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या दरमहा योगदानावर पेन्शन दिली जाते . यामुळे याचा थेट परिणाम सरकारच्या तिजोरीवर होणार नाही . पेन्शन धारकांमुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक संकटाचा मिडीया रिपोर्टने केलेला दावा मध्ये काही तथ्य नाही .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !