@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपल्या एका मतामुळे एवढे काही फरक पडणार नाही , असा विचार करत असाल तर , खालील घटनांमध्ये केवळ एका मतांमुळे अनेकांना पराजित व्हावे लागले होते . अशा घटनांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
इ.स. 1917 साली सरदार पटेल यांना अहमदाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये फक्त एका मतांने हार पत्कारावी लागली होती . तर भारतीय जनता पार्टीची सत्ता सत्ता सन 1998 साली अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार फक्त एका मतांने पडले होते . यामुळे मतदान करणे अत्यावश्यक आहे .
तर सन 2008 मध्ये राजस्थानच्या नाथद्वारा सीट वर सी.पी.जोशी हे फक्त एका मतांने हारले होते , तर यांमध्ये गंमतीची बाब म्हणजे त्यांचा ड्राव्हरच वेळे अभावी मतदान करु शकला नव्हता .
तर इ.स 1875 साली फान्स मध्ये केवळ एका मतांने राजेशाही जावून लोकशाही प्रस्थापित झाली होती , त्यानंतर जगांमध्ये लोकशाहीचा आदर्श फ्रान्स देशाने दिला . तसेच सन 1923 साली फक्त एका मतांमुळेच हिटलर हा नाझी पार्टीचा अध्यक्ष झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली . यामुळेच आपले अमुल्य मत देणे आवश्यक आहे .
तसेच सन 1976 साली अमेरिकांमध्ये फक्त एका मताने जर्मन भाषा ऐवजी इंग्रजी भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून स्विकृत्ती मिळाली अन्यथा आज अमेरिकेची राष्ट्रभाषा ही जर्मन राहीली असती . यामुळे वेळात वेळ काढून मतदान अवश्य केले पाहीजे . व सर्वांना मदनाचे महत्त्व सांगितले पाहीजे .
-
01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Heavy rains to start in the state from July 1 to July 4 ] : दिनांक 01 जुलै ते 04 जुलै पर्यंत राज्यात काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात . 01 जुलै रोजीचा अंदाज : हवामान खात्याने दिलेल्या…
-
राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding implementation of this scheme for state employees; GR issued by Finance Department on 30.06.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयांमध्ये नमुद योजना लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य…
-
लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Adverse effects of English medium schools ] : सध्या राज्यातच नव्हे तर देशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मोठी पसंती दिली जात आहे . कारण देशांमध्ये स्वदेशी भाषांपेक्षा इंग्रजीचे महत्व अधिक आहे . आपल्या देशांमध्ये काही लोकं इंग्रजीमध्ये बोलतील पण आपल्या स्वदेशी हिंदी भाषेचा विरोध करतील , हे वास्तव असल्याने…