@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : कायम आनंदी राहील्यास आपले आयुष्य वाढते हे खरे आहे , जर आपण नेहमी चिंता करत असाल तर आपल्याला मानसिक आजार जडेल . ज्यामुळे आपले आयुष्य देखिल कमी होईल , यामुळे आपण नेहमीच आनंदी , राहण्याचा प्रयत्न करावा असे शास्त्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
राग , मत्सर , द्वेश , चिंता हे एक प्रकारचे स्वभाविक गुण आहेत , तर या गोष्टीवर अधिक भर दिल्यास , आपणांस मानसिक आजारातुन जीवन व्यतित करावे लागेल . आपले आयुष्य हे फक्त एकदाच येते , यामुळे आपल्या आयुष्यांमध्ये वन्स मोर ही भावना नसणार आहे . यामुळे आपण या मनुष्य जन्मी आनंदी जीवन व्यक्तीत करावेत .
तर शास्त्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि चिंता , वासना , व लोभ यांची जेवढी अपेक्षा करत राहाल तेवढा त्या गोष्टी हव्या हव्याश्या वाटतात . त्यामुळे या तिन्ही गोष्टींपासून नेहमीच दुर रहावेत , आपल्याला मिळालेल्या गोष्टींमध्येच अधिक समाधान मानावेत . ज्यामुळे आपल्याला एक चांगले आयुष्य जगण्याची उर्जा प्राप्त होते .
दुसऱ्यांचा हेवा करु नये : आपल्याला नेहमीच दुसऱ्यांचा हेवा वाटतो , जर दुसऱ्यांने कार घेतली तर आपल्याला देखिल कार घ्यावीशी वाटते , कार घेण्याचे स्पप्न उराशी बाळगावेत , परंतु दुसऱ्यांने कार घेतली म्हणून आपली परिस्थिती नसताना देखिल कार घेणे म्हणजे आपण दुसऱ्यांच्या हेवा वर आधारीत आयुष्य जगत असतो . म्हणून आपण कधीही दुसऱ्यांचा हेवा करु नयेत .
कायम आनंदी राहण्यासाठी करावेत हे उपाय : कायम आनंदी राहण्यासाठी नेहमी वर्तमान मध्ये आपले आयुष्य व्यक्तीत करावेत , भुतकाळांमध्ये अधिक काळ रमुन जावे नयेत , तर भविष्याचा अधिक विचार करु नये . भुतकाळांपासून काही शिकुन भविष्यासाठी वर्तमान काळांमध्ये जीवन व्यक्तीत करावेत .
कोणत्याही गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया न देता , शांत राहून भाष्य करावेत . तर रागावर नियंत्रण आणावेत , याकरीता रोज पुजा , अर्चा , ध्यान , साधना , भजन , किर्तन करावेत . तसेच दुसऱ्यांना फसवून अर्थ ( पैसा ) गोळा करु नयेत , नेहमीच कष्टाने गोळा केलेली संपत्ती आपणांस चांगले आयुष्य जगणास उर्जा प्रदान करते .
चुकीच्या मार्गाने कमवलेली संपत्तीचा वापर करताना आपल्याला नेहमीच चिंता दिसून येते . तसेच नेहमी सत्य बोलावेत , ज्यामुळे आपल्या मनांमध्ये कोणतीही गोष्ट लपून राहणार नाही , ज्यामुळे आपल्याला इतर लोकं मानुसकीने वागणूक देतील .
-
राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state pensioners IMP Shasan Nirnay ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 23 जून 2017 रोजी महत्त्वपूर्ण GR ( शासन निर्णय) निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार ( GR) , नमूद करण्यात आलेली आहे , सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर कार्यालयामध्ये निवृत्ती विषयक लाभ तसेच…
-
01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
Spread the love@marathiprsar खुशी पवार प्रतिनिधी [ Crop insurance scheme closed at Rs. 01 ] : एक रुपयांमध्ये पिक विमा योजना बंद करण्यात आली असून यापुढे आता खरीप हंगामापासुन सुधारित पिक विमा योजना लागु करण्यात येत आहे . आता शेतक-यांना ओळख क्रमांक व ई – पीक पाहणी करुन ऑनलाईन पद्धतीने पिक विमा भरता येणार आहे…
-
सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
Spread the love@marathiprasar पवार प्रतिनिधी [ Can the children of employees working in government/semi-government/corporations avail the benefit of reservation under non-creamy layer? ] : आपण जर सरकारी / निमसरकारी / महामंडळ मध्ये कार्यरत असाल तर आपल्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेता येतो का ? याबाबत शासन निर्णय नेमका काय आहे ते पुढीलप्रमाणे जाणून…