@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : कायम आनंदी राहील्यास आपले आयुष्य वाढते हे खरे आहे , जर आपण नेहमी चिंता करत असाल तर आपल्याला मानसिक आजार जडेल . ज्यामुळे आपले आयुष्य देखिल कमी होईल , यामुळे आपण नेहमीच आनंदी , राहण्याचा प्रयत्न करावा असे शास्त्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
राग , मत्सर , द्वेश , चिंता हे एक प्रकारचे स्वभाविक गुण आहेत , तर या गोष्टीवर अधिक भर दिल्यास , आपणांस मानसिक आजारातुन जीवन व्यतित करावे लागेल . आपले आयुष्य हे फक्त एकदाच येते , यामुळे आपल्या आयुष्यांमध्ये वन्स मोर ही भावना नसणार आहे . यामुळे आपण या मनुष्य जन्मी आनंदी जीवन व्यक्तीत करावेत .
तर शास्त्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि चिंता , वासना , व लोभ यांची जेवढी अपेक्षा करत राहाल तेवढा त्या गोष्टी हव्या हव्याश्या वाटतात . त्यामुळे या तिन्ही गोष्टींपासून नेहमीच दुर रहावेत , आपल्याला मिळालेल्या गोष्टींमध्येच अधिक समाधान मानावेत . ज्यामुळे आपल्याला एक चांगले आयुष्य जगण्याची उर्जा प्राप्त होते .
दुसऱ्यांचा हेवा करु नये : आपल्याला नेहमीच दुसऱ्यांचा हेवा वाटतो , जर दुसऱ्यांने कार घेतली तर आपल्याला देखिल कार घ्यावीशी वाटते , कार घेण्याचे स्पप्न उराशी बाळगावेत , परंतु दुसऱ्यांने कार घेतली म्हणून आपली परिस्थिती नसताना देखिल कार घेणे म्हणजे आपण दुसऱ्यांच्या हेवा वर आधारीत आयुष्य जगत असतो . म्हणून आपण कधीही दुसऱ्यांचा हेवा करु नयेत .
कायम आनंदी राहण्यासाठी करावेत हे उपाय : कायम आनंदी राहण्यासाठी नेहमी वर्तमान मध्ये आपले आयुष्य व्यक्तीत करावेत , भुतकाळांमध्ये अधिक काळ रमुन जावे नयेत , तर भविष्याचा अधिक विचार करु नये . भुतकाळांपासून काही शिकुन भविष्यासाठी वर्तमान काळांमध्ये जीवन व्यक्तीत करावेत .
कोणत्याही गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया न देता , शांत राहून भाष्य करावेत . तर रागावर नियंत्रण आणावेत , याकरीता रोज पुजा , अर्चा , ध्यान , साधना , भजन , किर्तन करावेत . तसेच दुसऱ्यांना फसवून अर्थ ( पैसा ) गोळा करु नयेत , नेहमीच कष्टाने गोळा केलेली संपत्ती आपणांस चांगले आयुष्य जगणास उर्जा प्रदान करते .
चुकीच्या मार्गाने कमवलेली संपत्तीचा वापर करताना आपल्याला नेहमीच चिंता दिसून येते . तसेच नेहमी सत्य बोलावेत , ज्यामुळे आपल्या मनांमध्ये कोणतीही गोष्ट लपून राहणार नाही , ज्यामुळे आपल्याला इतर लोकं मानुसकीने वागणूक देतील .
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee leave new adhisuchana ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा करणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सुधारित शासन अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे . सदर शासन अधिसूचनेनुसार नमूद करण्यात आलेली आहे की , नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे आलेल्या कोणत्याही संख्येतील…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 03 major important government decisions were issued on December 31 regarding state employees.. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.विभागीय परीक्षा 2025 : कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा सन 2025 ची मंगळवार दि.20.01.2026 ते दि.23.01.2026 या कालावधीत विज्ञान संस्था 15…
-
Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government employees will receive another 2% DA increase in January. ] : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी पासुन परत डी.ए वाढ होणार आहे . यामुळे एकुण महागाई भत्ता हा 58 टक्के वरुन 60 टक्के पर्यंत पोहोचणार आहे . 02 टक्के डी.ए वाढ : सध्या केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना दि.01.07.2025…