@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : कायम आनंदी राहील्यास आपले आयुष्य वाढते हे खरे आहे , जर आपण नेहमी चिंता करत असाल तर आपल्याला मानसिक आजार जडेल . ज्यामुळे आपले आयुष्य देखिल कमी होईल , यामुळे आपण नेहमीच आनंदी , राहण्याचा प्रयत्न करावा असे शास्त्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
राग , मत्सर , द्वेश , चिंता हे एक प्रकारचे स्वभाविक गुण आहेत , तर या गोष्टीवर अधिक भर दिल्यास , आपणांस मानसिक आजारातुन जीवन व्यतित करावे लागेल . आपले आयुष्य हे फक्त एकदाच येते , यामुळे आपल्या आयुष्यांमध्ये वन्स मोर ही भावना नसणार आहे . यामुळे आपण या मनुष्य जन्मी आनंदी जीवन व्यक्तीत करावेत .
तर शास्त्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि चिंता , वासना , व लोभ यांची जेवढी अपेक्षा करत राहाल तेवढा त्या गोष्टी हव्या हव्याश्या वाटतात . त्यामुळे या तिन्ही गोष्टींपासून नेहमीच दुर रहावेत , आपल्याला मिळालेल्या गोष्टींमध्येच अधिक समाधान मानावेत . ज्यामुळे आपल्याला एक चांगले आयुष्य जगण्याची उर्जा प्राप्त होते .
दुसऱ्यांचा हेवा करु नये : आपल्याला नेहमीच दुसऱ्यांचा हेवा वाटतो , जर दुसऱ्यांने कार घेतली तर आपल्याला देखिल कार घ्यावीशी वाटते , कार घेण्याचे स्पप्न उराशी बाळगावेत , परंतु दुसऱ्यांने कार घेतली म्हणून आपली परिस्थिती नसताना देखिल कार घेणे म्हणजे आपण दुसऱ्यांच्या हेवा वर आधारीत आयुष्य जगत असतो . म्हणून आपण कधीही दुसऱ्यांचा हेवा करु नयेत .
कायम आनंदी राहण्यासाठी करावेत हे उपाय : कायम आनंदी राहण्यासाठी नेहमी वर्तमान मध्ये आपले आयुष्य व्यक्तीत करावेत , भुतकाळांमध्ये अधिक काळ रमुन जावे नयेत , तर भविष्याचा अधिक विचार करु नये . भुतकाळांपासून काही शिकुन भविष्यासाठी वर्तमान काळांमध्ये जीवन व्यक्तीत करावेत .
कोणत्याही गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया न देता , शांत राहून भाष्य करावेत . तर रागावर नियंत्रण आणावेत , याकरीता रोज पुजा , अर्चा , ध्यान , साधना , भजन , किर्तन करावेत . तसेच दुसऱ्यांना फसवून अर्थ ( पैसा ) गोळा करु नयेत , नेहमीच कष्टाने गोळा केलेली संपत्ती आपणांस चांगले आयुष्य जगणास उर्जा प्रदान करते .
चुकीच्या मार्गाने कमवलेली संपत्तीचा वापर करताना आपल्याला नेहमीच चिंता दिसून येते . तसेच नेहमी सत्य बोलावेत , ज्यामुळे आपल्या मनांमध्ये कोणतीही गोष्ट लपून राहणार नाही , ज्यामुळे आपल्याला इतर लोकं मानुसकीने वागणूक देतील .
-
01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Heavy rains to start in the state from July 1 to July 4 ] : दिनांक 01 जुलै ते 04 जुलै पर्यंत राज्यात काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात . 01 जुलै रोजीचा अंदाज : हवामान खात्याने दिलेल्या…
-
राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding implementation of this scheme for state employees; GR issued by Finance Department on 30.06.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयांमध्ये नमुद योजना लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य…
-
लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Adverse effects of English medium schools ] : सध्या राज्यातच नव्हे तर देशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मोठी पसंती दिली जात आहे . कारण देशांमध्ये स्वदेशी भाषांपेक्षा इंग्रजीचे महत्व अधिक आहे . आपल्या देशांमध्ये काही लोकं इंग्रजीमध्ये बोलतील पण आपल्या स्वदेशी हिंदी भाषेचा विरोध करतील , हे वास्तव असल्याने…