@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : सध्या भारतीय शिक्षण प्रणालीचा विचार केला असता , बी.ए / बी.कॉम / बी.एस्सी करुन नोकरी मिळण्याचे प्रमाण खुपच कमी आहेत . परंतु आजच्या काळांमध्ये व्यावसायिक शिक्षण घेतल्यास , नोकरी मिळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहेत .
आजच्या काळांमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असून , खाजगी कंपनीला कुशल मनुष्यबळ मिळत नाहीत . आपल्या शैक्षणिक क्षेत्रांमध्ये थेअरीला सर्वाधिक महत्व दिले जाते , परंतु प्रॅक्टिकला नॉलेजला महत्व दिले जात नसल्याने कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे . तेच जर विदेशातील शिक्षणांचा विचार केला असता , विदेशांमध्ये प्रॅक्टिकल नॉलेजला सर्वाधिक महत्व दिले जाते .
जसे कि , आपण जर आजकाल खाजगी कंपन्यांमध्ये आयटीआय झालेल्या ( प्रॅक्टीकल नॉलेज ) विद्यार्थ्यांस बी.ई झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये चांगला पगार दिला जात आहे , कारण बी.ई झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज नसते . यामुळे आपल्या देशांमध्ये डिग्री होल्डरांची संख्या वाढत चालली असली तर , प्रॅक्टिकल नॉलेज मोठा अभाव आहे .
हेच जर आपल्या शेजारील देश चीन देशांचा विचार केला तर चीन देशांमध्ये प्रॅक्टिकल नॉलेजला सर्वाधिक महत्व देतात , त्यामुळे चीन हा लोकसंख्याच्या दृष्टीने नंबर 1 ला असता तर , सर्वांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची क्षमता आहे . तसे आपल्या देशातील अनेक लोकं विदेशांमध्ये कामगार म्हणून कामास जातात .
भविष्यांमध्ये या फिल्डला येणार सर्वाधिक महत्व : भविष्यांमध्ये आयटी सेक्टरला सर्वाधिक महत्व येईल , यामुळे येत्या 10 वर्षांमध्ये या क्षेत्रांमध्ये सर्वाधित जॉब उपलब्ध होणार आहेत . आजच जर पाहिले तर सर्वच क्षेत्रांमध्ये आयटी सेक्टरचा वापर केला जात आहे .
ऑनलाईन शॉपिंग , ऑनलाईन व्यापार , ऑनलाईन मिटींग , ऑनलाईन कामकाज , अनेक कामांचा मोबाईलचा वापर तसेच आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करुन अनेक काम सुरळीत केले जात आहेत . यामुळे येत्या 10 वर्षांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक वाढणार आहेत . यामुळे या क्षेत्राला कंट्रोल करण्यासाठी कुशल आयटी क्षेत्रातील कामगारांची आवश्यक भासेलच , यामुळे आपण जर आयटी क्षेत्रातील शिक्षण घेतल्यास , भविष्यांमध्ये आपल्या हाताला काम मिळेलच याची गॅरंटी मिळेल . त्याचबरोबर विदेशांमध्ये देखिल चांगल्या पॅकेजची नोकरी मिळेल .
-
राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 02 important Government Decisions (GR) were issued on 13th June regarding State Employees/Officers. ] : राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दिनांक 13 जुन 2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.ग्रामपंचायत कर्मचारी : सन 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व भविष्य निर्वाह…
-
महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big update for pensioners; Press release issued through Pensioners Association, Pune. ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे निवृत्ती वेतन धारक संदर्भात सध्या व्हायरल होत असणाऱ्या मेसेज बाबत महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन , पुर्ण मार्फत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे .…
-
दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 03 major important cabinet decisions were taken in the state cabinet meeting held on 10 June 2025 ] : दिनांक 10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत . 01.अनुसुचित जाती आयोगास वैधानिक दर्जा : राज्यातील महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती…