@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर हा मुख्यमंत्री यांच्या अधिनस्त असणारी बाब असून , सदर सहाय्यता निधीमधून मुख्यमंत्री त्यांच्या सहीने काही विशिष्ट उद्दिष्ट्ये समोर ठेवून , नागरिकांना आर्थिक मदत केली जाते .
या मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक अथवा अन्य स्वरुपातील मदत तात्काळ करणे . यांमध्ये आपल्या राज्यातील अथवा देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी निधीचा वापर केला जावू शकतो . तसेच जातीय दंगलीमध्ये मृत व्यक्तींच्या वारस दारांना त्याचबरोबर ज्यांना दुखापत झाली आहे व / अथवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे , अशा नागरिकांना मदत केली जाते .
दहशतवादी हल्यांमध्ये मरण पावलेल्या अथवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सदर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत केली जाते . रुग्णांना उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्याकरीता अपघाती मरण पावलेल्या ( यांमध्ये मोटार / रेल्वे / विमान / जहाज अपघात वगळता ) व्यक्तींचा वारसांना आर्थिक मदत केली जाते .
तसेच शैक्षणिक , सांस्कृतिक चर्चासत्रे व संमेलने तसेच सामाजिक कार्यक्रमे आयोजनासाठी सदर निधीचा वापर केला जातो . तसेच आर्थिक अथवा अन्य स्वरुपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना मदत केली जाते .
त्याचबरोबर शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशत : आर्थीक अथवा अन्य स्वरुपात मदत केली जाते . सदर सहाय्यता निधीमधून लाभ घेण्याकरीता cmrf.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करु शकता ..
-
01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Heavy rains to start in the state from July 1 to July 4 ] : दिनांक 01 जुलै ते 04 जुलै पर्यंत राज्यात काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात . 01 जुलै रोजीचा अंदाज : हवामान खात्याने दिलेल्या…
-
राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding implementation of this scheme for state employees; GR issued by Finance Department on 30.06.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयांमध्ये नमुद योजना लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य…
-
लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Adverse effects of English medium schools ] : सध्या राज्यातच नव्हे तर देशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मोठी पसंती दिली जात आहे . कारण देशांमध्ये स्वदेशी भाषांपेक्षा इंग्रजीचे महत्व अधिक आहे . आपल्या देशांमध्ये काही लोकं इंग्रजीमध्ये बोलतील पण आपल्या स्वदेशी हिंदी भाषेचा विरोध करतील , हे वास्तव असल्याने…