ग्रामीण भागांमध्ये राहून महिना काठी लाखो रुपये कमवता येणारे काही व्यवसाय !

@marathiprasar खुशी पवार : ग्रामीण भागांमध्ये राहुन प्रति महा लाखो रुपये कमवता येणारे काही व्यवसाय आहेत , जे व्यवसाय करतानां ग्रामीण भागात सहज करता येईल . तसेच शासनांच्या योजनांचा देखिल लाभ मिळेल , असे कोणकोणते व्यवसाय / उद्योग आहेत ते पुढीलप्रमाणे पाहुयात .. कुक्कुटपालन : कुक्कुटपालन हा व्यवसाय ग्रामीण भागांमध्येच अधिक प्रमाणात केला जातो , … Read more

शेतीला जोडधंडा असणारा शेळीपालनाचे गणित समजून घ्या : शेळीपालनाचा खर्च , शेडखर्च , चारा व मिळणारा आर्थिक फायदा !

@marathiprasar बालाजी पवार प्रतिनिधी : आपण जर पारंपारिक पद्धतीने शेती करत असाल तर आपण शेळीपालनांमधून कमी खर्चात सरकारी योजनेचा लाभ घेवून वर्षाकाठी चांगला नफा कमवू शकता . शेळीपालनांसाठी किती खर्च येतो , यांमध्ये शेड / चारा याबाबत एकुण खर्च वगळून किती खर्च येईल . व मिळणारे उत्पन्न किती असेल , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून … Read more

कृषी मालाची ऑनलाईन पद्धतीने विक्री करीता , सरकारची ई-नाम योजना ! जाणुन घ्या सविस्तर माहिती !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ E-Nam Scheme ] : कृषी मालाच्या विक्री करीता देशांमध्ये एक देश एक बाजारपेठ ही संकल्पना विचारात घेवून राष्ट्रीय कृषी बाजार ( ई- नाम ) ह्या योजनाची सुरुवात करण्यात आलेली आहे . देशातील कृषी बाजार पेठ यांचे एकत्रीकरणांमधून ऑनलाईन मोर्कट मंच स्थापित करुन कृषी मालाची विक्रीकरीता संपुर्ण देशांमध्ये एकच मंच स्थापित … Read more

सर्वाधिक भाव असणाऱ्या या पिकांची शेतीमध्ये करा लागवड ; होईल मोठा आर्थिक फायदा !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपण पारंपारिक पद्धतीने काही विशिष्ट्य पिकांचीच लागवड करीत असतो , परंतु आपण जर जास्त भाव असणाऱ्या पिकांची लागवड केल्यास , निश्चित आपणांस मिळणारे आर्थिक फायद्यांमध्ये मोठी वाढ होईल . असे कोण-कोणते पिके आहेत . त्या बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे घेवूयात .. 01.लसुण : लसूण या पिकाची लागवड राज्यातील कोणत्याही क्षेत्रात … Read more

आता जमीनीची सुपिकता वाढविण्यासाठी कृत्रिम पद्धतीचा होतोय वापर !

@marathiprasar बालाजी पवार प्रतिनिधी : आजच्या काळांमध्ये शेती करणे खुपच सोपे झालेले आहेत , नविन तंत्रज्ञान तसेच नविन खतांचा वापर करुन जमीनची उत्पादन क्षमता अधिकच वाढविण्यात येत आहेत . परंतु  आपल्या माहितीस्तव रासायनिक खतांचा बेसुमार वापरांमुळे जमीनीच सुपिकता नाहीशी होते , यामुळे जमीनीची सुपिकता कायम ठेवण्यासाठी काही उपाय योजनांचा वापर करणे अधिक श्रेयस्कर होईल . … Read more