@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी ; उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलुन धाराशिव व औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलुन छत्रपती संभाजीनगर केल्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास तेथिल स्थानिक रहिवाश्यांकडून मुंबई उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती , सदर याचिकेस उच्च न्यायालयांकडून स्थिगिती देण्यात आलेली आहे .
या याचिकेवर निर्णय देणे उच्च न्यायालयांकडून माहे ऑक्टोंबर 2024 पासुन राखुन ठेवण्यात आलेले होते , अखेर आज दिनांक 8 मे 2024 साली याचिका मुंबई उच्च न्यायालयांकडून फेटाळण्यात आली आहे . यामुळे आता केंद्र व राज्य सरकारने नामांतरणाचा घेण्यात आलेला निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे .
परंतु याचिका कर्ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयाची धाव घेणार असल्याचे , माहिती प्रसार माध्यमांशी दिली आहे . या संदर्भातील निर्णय न्यायमुर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय व न्याय.आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठांकडून निकाल राखून ठेवण्यात आलेला होता , सदर दाखल याचिकाच उच्च न्यायालयांकडून फेटाळल्याने , नामांतरणाचे नाव छत्रपती संभाजीनगर व धाराशिव ह्या नावावर अखेरचा शिक्कामोर्तब झाला आहे .
सदर याचिकेवर सुनावणी ही आचार संहिता सुरु असतानाच केल्याने याचिका कर्ते यांच्याकडून थेट न्यायालयांवरच आक्षेप घेण्यात आला आहे . सदरची याचिका ही राजकिय घटनांशी निगडीत असल्याने , निवडणुक काळांमध्ये अशा प्रकारची याचिका फेटाळणे चुकिचे असल्याचे याचिका कर्त्यांचे म्हणणे आहे .
या निर्णयामुळे आता सर्व ठिकाणी नामांतरणाचे नावे वापरण्यास अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे . न्यायालयांमध्ये याचिका दाखल केल्याच्या नंतर नामांतरणाचे नावे वापरण्यास पुर्णपणे सरसकट करता येणार नसल्याचे न्यायालयांकडून नमुद करण्यात आलेले होते , आता आज दिनांक 8 मे रोजी याचिकाच फेटाळली , असल्याने नामांतरणावर अखेरचा शिक्कामोर्तब झाला आहे .
-
लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Adverse effects of English medium schools ] : सध्या राज्यातच नव्हे तर देशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मोठी पसंती दिली जात आहे . कारण देशांमध्ये स्वदेशी भाषांपेक्षा इंग्रजीचे महत्व अधिक आहे . आपल्या देशांमध्ये काही लोकं इंग्रजीमध्ये बोलतील पण आपल्या स्वदेशी हिंदी भाषेचा विरोध करतील , हे वास्तव असल्याने…
-
नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ new pay commission pay scale ] : आठवा वेतन आयोगानुसार महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचे संभाव्य वेतनश्रेण्या कशा असतील याबाबत संभाव्य वेतनश्रेणी तक्ता खालीलप्रमाणे नमुद करण्यात आलेला आहे . सरकारी कर्मचाऱ्यांना दि.01.01.2026 पासुन नविन वेतन आयोग लागू केला जाणार आहे . यांमध्ये केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत करण्यात आलेल्या मागणीनुसार किमान…
-
राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state pensioners IMP Shasan Nirnay ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 23 जून 2017 रोजी महत्त्वपूर्ण GR ( शासन निर्णय) निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार ( GR) , नमूद करण्यात आलेली आहे , सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर कार्यालयामध्ये निवृत्ती विषयक लाभ तसेच…