@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी ; उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलुन धाराशिव व औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलुन छत्रपती संभाजीनगर केल्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास तेथिल स्थानिक रहिवाश्यांकडून मुंबई उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती , सदर याचिकेस उच्च न्यायालयांकडून स्थिगिती देण्यात आलेली आहे .
या याचिकेवर निर्णय देणे उच्च न्यायालयांकडून माहे ऑक्टोंबर 2024 पासुन राखुन ठेवण्यात आलेले होते , अखेर आज दिनांक 8 मे 2024 साली याचिका मुंबई उच्च न्यायालयांकडून फेटाळण्यात आली आहे . यामुळे आता केंद्र व राज्य सरकारने नामांतरणाचा घेण्यात आलेला निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे .
परंतु याचिका कर्ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयाची धाव घेणार असल्याचे , माहिती प्रसार माध्यमांशी दिली आहे . या संदर्भातील निर्णय न्यायमुर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय व न्याय.आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठांकडून निकाल राखून ठेवण्यात आलेला होता , सदर दाखल याचिकाच उच्च न्यायालयांकडून फेटाळल्याने , नामांतरणाचे नाव छत्रपती संभाजीनगर व धाराशिव ह्या नावावर अखेरचा शिक्कामोर्तब झाला आहे .
सदर याचिकेवर सुनावणी ही आचार संहिता सुरु असतानाच केल्याने याचिका कर्ते यांच्याकडून थेट न्यायालयांवरच आक्षेप घेण्यात आला आहे . सदरची याचिका ही राजकिय घटनांशी निगडीत असल्याने , निवडणुक काळांमध्ये अशा प्रकारची याचिका फेटाळणे चुकिचे असल्याचे याचिका कर्त्यांचे म्हणणे आहे .
या निर्णयामुळे आता सर्व ठिकाणी नामांतरणाचे नावे वापरण्यास अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे . न्यायालयांमध्ये याचिका दाखल केल्याच्या नंतर नामांतरणाचे नावे वापरण्यास पुर्णपणे सरसकट करता येणार नसल्याचे न्यायालयांकडून नमुद करण्यात आलेले होते , आता आज दिनांक 8 मे रोजी याचिकाच फेटाळली , असल्याने नामांतरणावर अखेरचा शिक्कामोर्तब झाला आहे .
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee leave new adhisuchana ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा करणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सुधारित शासन अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे . सदर शासन अधिसूचनेनुसार नमूद करण्यात आलेली आहे की , नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे आलेल्या कोणत्याही संख्येतील…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 03 major important government decisions were issued on December 31 regarding state employees.. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.विभागीय परीक्षा 2025 : कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा सन 2025 ची मंगळवार दि.20.01.2026 ते दि.23.01.2026 या कालावधीत विज्ञान संस्था 15…
-
Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government employees will receive another 2% DA increase in January. ] : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी पासुन परत डी.ए वाढ होणार आहे . यामुळे एकुण महागाई भत्ता हा 58 टक्के वरुन 60 टक्के पर्यंत पोहोचणार आहे . 02 टक्के डी.ए वाढ : सध्या केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना दि.01.07.2025…