@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ imd monsoon update news ] : हवामान खात्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरांमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळाची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , म्हणुनच आयएमडी मार्फत सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे .
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे , यामुळे समुद्र किनारी भागांसाठी भारतीय हवामान खात्यांकडून अलर्ड जारी करण्यात आलेला आहे . बंगालच्या उपसागरांमध्ये तयार होणारे चक्रीवादळाचा परिणाम सर्वाधिक केरळ राज्याच्या किनारी भागात होणार असल्याचा अंदाज आहे .
सदर चक्रीवादळ पुढील 48 तासांपर्यंत सक्रिय असणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत . तर चक्रीवादळांमध्ये बऱ्याच किनारी भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे . सध्या स्थितीमध्ये सदर चक्रीवादळांमध्ये मुसळधार पाऊस असल्याची माहिती हवाामन खात्यांकडून देण्यात आलेली आहे .
चक्रिवादळामुळे केरळ मध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट तर किनारी भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे , तर महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
सदर कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस पडणार असून , कोकण किनार पट्टीवरील भागांमध्ये वाऱ्याचा वेग अधिक असणार आहे , यांमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे , या भागांमध्ये विजेच्या कडाक्यांसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
-
पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Detailed A TO Z information about Operation Sindoor Surgical Strike on Pakistan ] : पाकिस्थानवर दिनांक 07 मे रोजी भल्या रात्री 1.05 वाजता ऑपरेशन सिंदुर अंतर्गत आतंगवाद्यांचे तब्बल 9 अड्डे उद्धवस्त केले आहे . सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील 9 ठिकाणे कोणते ? : भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील…
-
सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
Spread the loveKhushi Pawar ( Gold Rate News ) : सोने खरेदीदारांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे . सोन्यामध्ये केलेली गुंतवणुकी ही सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते . भारताने काल दिनांक 07 मे रोजी केलेल्या हवाई हल्ला ( सर्जिकल स्ट्राईक ) ऑपरेशन सिंदुर…
-
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
Spread the loveKhushi Pawar प्रतिनिधी ( Employee News ) : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 02 आर्थिक लाभ मिळणार आहेत . यामुळे एकूण पगारात ( Grass Salary ) मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे . राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव भत्ते लागु केले जातात , ज्यांमध्ये महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , वाहन भत्ता…