भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांना सोशल मीडिया वापर संदर्भात नवीन संप्रेषण धोरण लागू ; उल्लंघन केल्यास होणार कारवाई !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ New communication policy implemented regarding social media usage by citizens in Indo-Pak war situation ] : सध्या भारत –  पाकिस्तान युद्ध जागतिक युद्ध बनले आहे , कारण पाकिस्तानच्या मदतीकरिता चीन , तुर्की पुढे सरसावले आहे . अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्या बाबी टाळावेत , यासंदर्भात नवीन संप्रेषण धोरण लागू करण्यात आले आहे .

या धोरणानुसार सर्व फोन कॉल्स रेकॉर्ड करून त्याचे जतन केले जाणार आहे . त्याचबरोबर फेसबुक, व्हाट्सअप , इंस्टाग्राम , ट्विटर अशा सोशल मीडियावर सरकारकडून लक्ष ठेवले जाणार आहे . त्याचबरोबर आपले डिवाइस मंत्रालयीन सिस्टीम सोबत जोडले जाणार आहे .

यामुळे चुकीचा संदेश पाठवल्यास , त्यावर गुन्हा दाखल होणार आहे . याशिवाय संवेदनशील वाटणाऱ्या संकेतस्थळावर गेल्यास अशा नागरिकावर देखील सरकारकडून लक्ष ठेवले जाणार आहेत . यामुळे सरकार , शासकीय यंत्रणा यावर टिप्पणी देणारे कोणतीही पोस्ट करू नये.

हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 2964 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

त्याचबरोबर धार्मिक , राजकीय संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यास विना वॉरंट अटक केले जाऊ शकते  . यामुळे ग्रुप ॲडमिन यांनी देखील व्हाट्सअप ग्रुप वर लक्ष ठेवणे आवश्यक असणार आहे .

संवेदनशील वाटणाऱ्या पोस्टवर सरकारकडून दखल घेतली जाणार आहे . यामध्ये व्हाट्सअपवर संमेलनशील वाटणाऱ्या पोस्टवर ✓✓✓ अशा तीन निळ्या रेषा आल्यास शासनाकडून तुमच्या संदेशाची नोंद घेतले आहे असे समजावे , यापैकी दोन निळ्या आणि एक लाल रंगाची रेषा दर्शविल्यास तुमच्या संदेशाविरुद्ध सरकारकडून कार्यवाही सुरू केल्याचे समजावे .

Leave a Comment