@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ People with this mindset can never be happy in life. ] : मनुष्याला आयुष्यात आनंदी राहावे वाटते , परंतु आनंदी राहण्याच्या भरात काही वाईट बाबींचा विचार आपल्यामध्ये अंगीकारतात ज्यामुळे त्याचे उर्वरित आयुष्य हे दुखमय जाते . आयुष्यात काही गोष्टींमध्ये मनुष्य कधीच सुखी राहू शकत नाही , अशा बाबी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
आई वडीलांचा छाया गमवणारा : आजकालच्या युगांमध्ये मुलं मोठे झाले तर आपल्या आई – बापांना विसरुन जातात , त्यांना कमी लेखतात , तसेच आपल्या घरातुन हाकलून लावतात याशिवाय वडीलांच्या संपत्तीमध्ये आपला हिस्सा मागतात . आई वडीलांवर हात उचलतात अशा प्रकारचे मनुष्य आयुष्यात कधीच सुखी राहु शकत नाहीत .असे शास्त्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
पर-स्त्री वर वाईट नजर : पर – स्त्री वर वाईट नजरेने पाहणे , त्याच्या चारित्र्यावर चिखल उडवणारे मनुष्य , तसेच स्त्री प्रति मनांमध्ये वाईट भावना उत्पन्न करणे , किंवा स्त्री कडे वासनेच्या नजरेने पाहणे , अशा प्रकारचे मनुष्य आयुष्यात कधीच सुखी राहु शकत नाहीत .
नवऱ्याला कमी लेखणे : आपल्या संस्कृतीमध्ये पतीला परमेश्वर मानले जाते , कारण पती हा आपल्या घरांमध्ये कर्ताधर्ता असतो , यामुळे स्त्रीने आपल्या पतीला कधीच कमी लेखु नये असे अन्यथा अशा महिला आयुष्यात कधीच सुखी राहु शकत नाहीत ..
काम – वासना – लोभ पासुन वंचित राहणे : आयुष्यात काम – वासना व लोभ या गोष्टींचा कधी हव्यास करु नयेत . ज्यामुळे आपल्या आयुष्याला उतरती कळा सुरु होवू शकते .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !