@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत शहरी भागांतील विकेते , विक्रेते , फेरीवाले त्याचबरोबर ठेलेवाले व्यावसायिकांना कर्जाच्या व्याजांमध्ये अनुदान दिले जाते , ज्यामुळे सदर व्यावसायिकांना खेळते भांडवलीसाठी आर्थिक सहाय्य होते .
ही योजना महानगरपालिका , नगरपालिका तसेच नगरपरिषद हद्दीतील रत्यावरील विक्रेते , फेरीवाले , ठेलेवाले व्यावसायिकांना खेळते भांडवल करिता कर्जांमध्ये व्याज अनुदान उपलब्ध करुन दिले जाते .खेळते भांडवल कर्जासाठी तीन टप्यांमध्ये कर्जाची विभागणी करण्यात आलेले आहे .
यांमध्ये 10,000/- रुपये पर्यंत कर्जासाठी कमाल 12 महिने करीता , तसेच 20,000/- रुपये कर्जाकरीता 18 महिने तर 50,000/- रुपये करीता कमाल मुदत ही 36 महिने इतकी असणार आहे . आपण सदरची कर्ज रक्कम कोणत्याही राष्ट्रीयकृत्त बँकेकडून घेतले असता , त्यांना 7 टक्के व्याजदराने अनुदान प्राप्त होईल .ज्यामुळे सामान्य व्यावसायिकांना मोठा आर्थिक फायदा होतो .
सदर योजनांच्या माध्यमातुन अर्जदारास अर्जदाराचा फोटो , पॅनकार्ड , आधरकार्ड , रेशन कार्ड , बँक पासबुक , व्यवसाय प्रमाणपत्र , फोटो इ. कागदपत्रांची आवश्यक असेल .
अर्ज कसा सादर कराल : या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी आपल्या महानगरपालिका / नगरपालिका तसेच नगरपरिषद कार्यालयांशी संपर्क साधुन या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेवू शकता ..
अथवा ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर आवेदन सादर करु शकता ..
-
01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Heavy rains to start in the state from July 1 to July 4 ] : दिनांक 01 जुलै ते 04 जुलै पर्यंत राज्यात काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात . 01 जुलै रोजीचा अंदाज : हवामान खात्याने दिलेल्या…
-
राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding implementation of this scheme for state employees; GR issued by Finance Department on 30.06.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयांमध्ये नमुद योजना लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य…
-
लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Adverse effects of English medium schools ] : सध्या राज्यातच नव्हे तर देशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मोठी पसंती दिली जात आहे . कारण देशांमध्ये स्वदेशी भाषांपेक्षा इंग्रजीचे महत्व अधिक आहे . आपल्या देशांमध्ये काही लोकं इंग्रजीमध्ये बोलतील पण आपल्या स्वदेशी हिंदी भाषेचा विरोध करतील , हे वास्तव असल्याने…