@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : चाणक्य नितीमध्ये संसार करत असताना कसे वागावेत , कसे बोलावेत याबाबत अनेक बाबी स्पष्ट करण्यात आलेले आहेत . संसार करत असताना , पुरुषांने आपल्या पत्नीस काही गोष्टी सांगू टाळावेत , असे सांगण्यात आले आहेत . त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अपमान : पुरुष हा स्त्रीयांच्या मनात सर्वात शक्तीशाली असतो , यामुळे पुरुषांची इतर कोणत्या व्यक्तीने केलेली अपमान याविषयी आपल्या स्त्रियांशी कधीही सांगू नयेत , असे नमुद करण्यात आलेले आहेत . आपल्या पतीचा झालेला अवमान पत्नी कधी सहन करु शकत नाही .कारण भारतीय संस्कृतीमध्ये पुरुष हाच स्त्रीयांच्या संरक्षणाची पुर्ण जबाबदारी पार पाडत असतो , जर त्याचा अपमानाची गोष्ट स्त्रीयांस सांगितल्यास ते त्यांना सहन होत नाही .
आर्थिक मिळकत : पुरष हा घरातील आर्थिक कणा असतो , घरातील सर्व आर्थिक बाबी पुरुषच करत असतात . महीलांना बचत करण्याची मोठी सवय असते , परंतू बहुतांश महिला बचत केलेली रक्कम पुरषांना न सांगताच आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये खर्च करणे पसंत करते , यामुळे पुरुषांने आपल्या मिळकतीचे / पगाराबाबत पत्नीस सांगू नयेत , असे चाणत्य नितीमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
दान – धर्म : आपल्या शास्त्रांमध्ये असे नमुद करण्यात आलेले आहेत , आपल्या उत्पन्नाचा काही भाग हा दान करणे आवश्यक आहे . तर एका हाताने दान केलेली माहिती दुसऱ्या हाताला समजु नये असे आपल्या शास्त्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . आपण दान – धर्म केलेल्या गोष्टी पत्नीस सांगू नयेत असे चाणक्य निती मध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
नकारात्मक गोष्टी टाळावेत : आपण पत्नीशी बोलताना , नेहमी सकारात्मक गोष्टी सांगत जावे , नकारात्मक गोष्टींमुळे संसारात पत्नीस साथ मिळत नाही , यामुळे नकारात्मक गोष्टी कधीही पत्नीस सांगु नयेत असे चाणक्य नितीमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .