@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ central bank of india megabharati ] : आपण जर राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी करु इच्छित असाल तर , आणि आपण फक्त 10 वी उत्तीर्ण असाल तर आपणांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 484 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , तरी दिनांक 27 जुन पर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करुन घ्यावेत .
कोणत्या पदासाठी भरती आहे ? : यांमध्ये सफाई कामगार ( वर्ग – 4 ) , कार्यालयीन कर्मचारी अथवा सब स्टाफ पदांच्या एकुण 484 जागेसाठी मेगाभरती राबविली जात आहे .
शिक्षण किती हवे ? : वरील पदांसाठी आपणांकडे फक्त 10 वी पर्यंतचे शिक्षण हवे असणार आहेत , जो कोणी इयत्ता 10 वी उत्तीर्ण असेल , असे उमेदवार आवेदन सादर करण्यास पात्र ठरेल .
अर्ज करताना उमेदवाराचे वय किती असायला हवे ? : दिनांक 31 मार्च 2023 या तारखेला उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असायला हवेत , तर जास्तीत जास्त वय हे 26 वर्षे इतके असावेत ( जनरल / ओबीसी साठी ) .. यांमध्ये आपण जर SC / ST प्रवर्गांमध्ये असाल तर आपणांसाठी यांमध्ये 05 वर्षे व OBC या प्रवर्गांमध्ये असल्यास , आपणांस 03 वर्ष सुट दिली जाणार आहे .
अर्जाची शुल्क : अर्ज करताना आपणांकडून जनरल / ओबीसी साठी 850/- रुपये ऑनलाईन पद्धतीने चलन भरावे लागेल , तर ST/SC/EX-SM / PWD व महिला प्रवर्गातील उमेदवारांना 175/- रुपयांचे चलन भरावे लागतील .
ऑनलाईन अर्ज / भरती जाहीरात पाहण्यासाठी CLICK HERE
-
01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Heavy rains to start in the state from July 1 to July 4 ] : दिनांक 01 जुलै ते 04 जुलै पर्यंत राज्यात काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात . 01 जुलै रोजीचा अंदाज : हवामान खात्याने दिलेल्या…
-
राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding implementation of this scheme for state employees; GR issued by Finance Department on 30.06.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयांमध्ये नमुद योजना लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य…
-
लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Adverse effects of English medium schools ] : सध्या राज्यातच नव्हे तर देशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मोठी पसंती दिली जात आहे . कारण देशांमध्ये स्वदेशी भाषांपेक्षा इंग्रजीचे महत्व अधिक आहे . आपल्या देशांमध्ये काही लोकं इंग्रजीमध्ये बोलतील पण आपल्या स्वदेशी हिंदी भाषेचा विरोध करतील , हे वास्तव असल्याने…